आपण जिवंत आहोत पण आपण जगतोय का? हा प्रश्न आपण स्वतःला कधीच विचारत नाही. नुसते दिवस ढकलणे म्हणजे जगणे नाही. त्यासाठी आयुष्याला योग्य वेळी योग्य वळण देणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज असते योग्य मार्गदर्शनाची! यासाठीच प. पू. स्वामी शांतिगिरीजी महाराज 'परिपक्व जीवन जगण्याचे सार' या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.<br /><br />#MaungiriMaharaj #SwamiShantigiriMaharaj #JaiBabaji #LokmatBhakti <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा